कधी कधी चुकते वाट…
निर्णय चुकीचे ठरतात…
चुकीचेच विचार करतो
कधी शब्द चुकीचे निघतात…
असतात असे क्षण…
कधी कधी चुकते वाट…
निर्णय चुकीचे ठरतात…
चुकीचेच विचार करतो
कधी शब्द चुकीचे निघतात…
असतात असे क्षण…
येतात लोकं आणि जातात
काही मनात राहतात
फुला सारखे…
गुलाबाला काटे असतात
तसे आयुष्याला कधी
अवघड फाटे असतात…
तोंडावर मास्क लावून
हातांना सॅनिटायझर लावून
घाबरत घाबरत बाहेर निघताना
मनात विचार येतो…
“हो मी गेले
पण तू थांबवलं पण नाहीस ना”
“मी थांबवणार होतो…
मला तुझ्या स्पर्शाची भूक नाही
मला तू आधार देशील अशी गरज नाही
मला…
कधी कधी आठवणी
वादळासारख्या घोंगावत
आपल्यातला जुना मी
पुन्हा जागृत करतात
अस्वस्थ उध्वस्थ…
खरंच का रे…
खरंच का रे तुझ्या डोळ्यातले भाव
मी चुकीचे वाचले…